गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्लात १६ जवान शहीद

गडचिरोली:- लोकसभेच्या निवडणुकीत गडचिरोलीतील मतदारांनी दाखविलेला उत्साह आणि नक्षलवाद्यांच्या विरोधात सी- ६० पथकाने यापुर्वी केलेली धडक कारवाई पाहून आज महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी डाव साधला. गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग … Read More

आंतरराष्ट्रीय कामगार आणि महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. म्हणूनच हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. त्या हुतात्म्यांचे स्मरण आज करण्यासाठी … Read More

देशात ५९.२५ टक्के, तर महाराष्ट्रात ५६.७८ टक्के मतदान, राज्यात एकूण मतदान ६०.६८ टक्के

नवीदिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सायंकाळी सहा वाजता संपलं. मतदानाची सरासरी टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली असून देशात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ५९.२५ टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रात ५६.७८ … Read More

जगप्रसिद्ध अलेक्झांड्रीया ग्रंथालय एशियाटीक सोसायटीशी सहकार्य करण्यास उत्सुक

भारतातील नवनियुक्त इजिप्तच्या राजदूतांनी घेतली राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची भेट मुंबई:- इजिप्तमधील दुसरे मोठे शहर असलेल्या अलेक्झांड्रीया येथील जगप्रसिद्ध अलेक्झांड्रीया ग्रंथालय मुंबईच्या एशियाटीक सोसायटीशी सहकार्य करण्यास उत्सुक आहे. या … Read More

लोकसभा निवडणूक २०१९- तिसऱ्या टप्प्यात देशात सरासरी ६३.२४ टक्के मतदान

महाराष्ट्रात ५६.५७ टक्के मतदान, आतापर्यंत लोकसभेच्या ३०२ जागांवर मतदान नवीदिल्ली:- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रासह १५ राज्यात मतदारांनी आपला हक्क बजावला. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडलं. १५ राज्यातील … Read More

लोकसभा निवडणूक- तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु, सकाळी ११ वा. पर्यंत १५ टक्के मतदान!

नवीदिल्ली:- आज १७ व्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानास सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून देशातील १३ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ११७ लोकसभा मतदारसंघात सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १४ … Read More

श्रीहरिगुरुग्रामला महारक्तदान शिबिरात एकूण ६५३९, व महाराष्ट्रात इतर ठिकाणी झालेल्या शिबिरांमध्ये एकूण २९६५ बाटल्या रक्त जमा

मागील २१ वर्षात जमा झालेल्या रक्ताच्या बाटल्यांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक मुंबई:- दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅन्ड रिहॅबिलीटेशन सेंटर द्वारा आयोजित व श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर … Read More

वसुंधरा दिन २०१९ च्या शुभेच्छा देताना गुगलने तयार केलं खास डुडल!

आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीचे नाव आहे वसुंधरा! भारतीय वैदिक सनातन हिंदु धर्मात ह्या वसुंधरेचे आध्यात्मिक महत्व सर्वोच्च आहे. त्याचप्रमाणे वसुंधरेवर राहणाऱ्या जैविक विविधतेने आपले वैशिष्ठयपूर्ण स्थान निर्माण केले … Read More

विद्यार्थ्यांनी व्यायामातून आरोग्यसंपन्न शरीरयष्टी प्राप्त करण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई:- विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा व व्यायाम यावर लक्ष केंद्रीत करुन आरोग्यसंपन्न शरीरयष्टी प्राप्त करावी, असे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी सांगितले. श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या ४५व्या वार्षिक क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ … Read More

नव्या युगाची नव तंत्रज्ञानाची निवडणूक

यंदाची सार्वत्रिक लोकसभा निवडणूक ही नव्या शतकात जन्मलेल्या नवमतदारांची पहिली निवडणूक आहे तर गतिमान अशा माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एक प्रकारे मोबाईल ॲप आणि क्लाऊडची निवडणूक ठरली आहे. सन २००० पूर्वी … Read More

error: Content is protected !!