संपादकीय… रत्नागिरी-सिंधुदुर्ग-लोकसभेच्या निकालाचे कवित्व!

उद्या केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यापैकी एकजण निवडून येईल! जिंकणाऱ्या आणि पराभूत होणाऱ्या दोघाही सन्मानिय नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शांतता ठेवणे गरजेचे आहे. कारण ही … Read More

संपादकीय… सामंजस्यता महत्वाची!

युद्ध, दंगल, हाणामारी यामधून दोन्ही बाजूंची हानी होते. दोन देशांमधील युद्धाने दोन्ही देशांची जी अपरिमित हानी होते त्यामध्ये सर्वात प्रथम आणि सर्वाधिक भरडला जातो तो सर्वसामान्य गरीब, कष्टकरी माणूस आणि … Read More

सावधान! सावधान!! सावधान!!! ‘स्मार्ट विद्युत मीटर’चा राक्षस खाणार!

जुना मीटर काढायला देऊ नका; स्मार्ट मीटर लावायला देऊ नका! मुंबई (प्रतिनिधी):- राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुका संपन्न होताच स्मार्ट मीटरचा राक्षस (जो भांडवलदार व राज्यकर्ते यांनी तयार केलाय…) प्रत्येक … Read More

स्मार्ट मीटरला विरोध करा!

स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजे नालेसाठी घोड्याची खरेदी ! पैसा ग्राहकांचा, मालकी अदानीची ! ग्राहक संघटना, समाजसेवी संघटना व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रीपेड विरोधी चळवळ राबवावी! – प्रताप होगाडे यांचे आवाहन इचलकरंजी:- … Read More

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ- अशी होणार मतमोजणी!

रत्नागिरी (प्रतिनिधी)- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय १४ टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी २५ फेऱ्या, चिपळूण, कणकवली प्रत्येकी २४ फेऱ्या, सावंतवाडी २२ … Read More

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट; कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

(श्री. प्रताप होगाडे (B.E.Mech) हे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ञ आहेत. वीज ग्राहकांच्या हितासाठी ते अभ्यासपूर्ण मांडणी करून शासनाला जाणीव करून देतात. भविष्यात स्मार्ट मीटर्सच्या माध्यमातून वीज ग्राहकांची … Read More

नागरिक सहाय्य केंद्र संचलित ज्ञानेश्वर विद्यालयाचे अभिनंदनीय यश!

मुंबई (मोहन सावंत):- नागरिक सहाय्य केंद्र संचलित ज्ञानेश्वर विद्यालयातील मराठी माध्यमाच्या ४२ विद्यार्थ्यांपैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण होवून ९०.२४% निकाल व इंग्रजी माध्यमाच्या ३० विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण होवुन १००% निकाल … Read More

स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श जपला पाहिजे! -`सिंपन प्रतिष्ठान’चे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव

मुंबई (प्रतिनिधी):- “स्वर्गीय अंकुश डामरे यांनी आपले आयुष्य सामाजिक सेवेसाठी समर्पित केले. त्यामुळे त्यांच्या गावाचा आणि पंचक्रोशीचा विकास झाला. त्यांच्याकडे असणारी नि:स्वार्थी वृत्ती आणि प्रामाणिकपणा याचा आदर्श आपण सर्वांनी ठेवून … Read More

विचारच माणसाला मोठे करू शकतात! -संगीतकार, गीतकार प्रणय शेट्ये

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण : श्रावणी कंप्युटर, अक्षरोत्सव परिवाराचे आयोजन तळेरे (निकेत पावसकर):- आपण करीत असलेल्या कामामुळे आपली ओळख होणे महत्त्वाचे असून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. विचार माणसाला … Read More

प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य करताना बचाव दलाच्या तीन जणांना वीर मरण

मुंबई:- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुगाव बु. येथे प्रवरा नदीपात्रामध्ये दोन मुले बुडाली असल्यामुळे महसूल व वनविभाग मंत्रालय यांचे आदेशान्वये घटना स्थळावर शोध व बचाव कार्य करण्यासाठी राज्य राखीव पोलीस … Read More

error: Content is protected !!