`आम्ही कणकवलीकर…’ २६/११ मधील शहीदांना आदरांजली वाहणार आणि संविधानाच्या संहिता-नियमावलीची शपथ घेणार!
कणकवली:- भारताची आर्थिक राजधानीत मुंबईवरील दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झाला होता. त्याला तेरा वर्षे झाली. २६/११ मधील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी आणि राज्यघटना दिनानिमित्त संविधानाच्या संहिता-नियमावलीची शपथ घेण्यासाठी पोलीस ठाणे कणकवली येथे … Read More











