हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा जाणता छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!

आजच्या दिवशी जिजाऊ मातेच्या उदरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने रयतेला जाणता राजा मिळाला. रयतेला फुलासारखा जपणारे, परकीय आक्रमणापासून रयतेचे रक्षण करणारे, स्वतः पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून रयतेसाठी … Read More

अतिरेकी कारवायांच्या मुळाशी जाऊन उपाययोजना आणि अतिरेक्यांना नामशेष करण्यासाठी थेट लष्करी कारवाई आवश्यक!

संपूर्ण देशामध्ये आज संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनातून श्रीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना आत्मघातकी अतिरेक्यांनी लक्ष्य केले. गेल्या दशकातील हा सर्वात मोठा भीषण अतिरेकी हल्ला होता. यामध्ये … Read More

स्वर्गीय प्राचार्य मुकुंदराव कदम- सत्याकडे नेणाऱ्या जाणत्या विचारांचा सह्याद्री!

।। हरि ॐ।। महाराष्ट्रातील जेष्ठ निर्भिड पत्रकार, दैनिक ‘सिंधुदुर्ग समाचार’ चे संस्थापक संपादक, शिक्षणतज्ञ, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी लढणाऱ्या स्वर्गीय प्राचार्य मुकुंदराव कदम आमच्यातून निघून गेल्यावर एक वर्ष … Read More

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेची मुल्य जोपासली पाहिजेत!

पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने उमटलेली `अक्षरं’ समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी प्राधान्य देणारी ठरतात; जेव्हा ती अक्षरं व अक्षरातून तयार झालेले `शब्द’ समाजाशी बांधिलकी असणाऱ्या विद्वान अभ्यासू चिकित्सक वृत्तीच्या पंडित बाळशास्त्री जांभेकर … Read More

स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या मंत्रगजराने आणि वचनांनी येणाऱ्या काळात समर्थपणे जगता येईल!

।। हरि ॐ ।।।। श्रीराम ।।।। अंबज्ञ ।।।। नाथसंविध् ।।।। जय जगदंब जय दुर्गे।। नववर्षाच्या सर्व श्रद्धावानांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा! नववर्षाच्या शुभेच्छा ह्या फक्त नववर्षाच्या प्रथम दिवसासाठीच नाहीत! तर नववर्ष … Read More

गावाशी ‘नाळ’ जोडली; रायगडच्या भूमिपुत्रांचे यशस्वी ‘पुनरागमन’

६३ कुटूंबांचे यशस्वी पुनर्स्थलांतर, ११२ कुटूंब गावच्या वाटेवर मुंबईसारख्या महानगरात केवळ रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या रायगडच्या भुमिपुत्रांनी पुन्हा आपल्या गावाशी ‘नाळ’ जोडून घेत आपल्याच गावी यशस्वी ‘पुनरागमन’ केलंय. आपल्या गावी परतू … Read More

सिंधुदुर्ग माझा- सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षकांनी सावध राहीले पाहिजे!

भ्रष्ट युतीतून निर्माण झालेली राक्षसी यंत्रणा घातक;सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षकांनी सावध राहीले पाहिजे! लाच घेताना दोडामार्गमधील वाहतूक पोलीस राजेंद्र उर्फ राजा राणे पकडला गेल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी २६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या … Read More

अग्रलेख-उद्योगांना काही मिनिटात कर्ज… चांगला निर्णय- मेक इन इंडिया प्रत्येक जिल्ह्यात हवे! 

लघू व मध्यम उद्योगांना काही मिनिटात कर्ज… चांगला निर्णय पण मेक इन इंडिया प्रत्येक जिल्ह्यात हवे!  आपल्या देशामध्ये उद्योगधंदे वाढले पाहिजेत, असं कुठल्याही राज्यकर्त्याला वाटणं साहाजिकच आहे. कारण उद्योगधंद्यामुळे खऱ्या अर्थाने … Read More

अग्रलेख- तरच बळीराजाला सुखाचे दिवस येतील…

जाहिरातीवर १२ हजार कोटी खर्च करणारे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करणार?  महाराष्ट्रात युती शासनाला ४ वर्षे झाली. त्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय केले? त्याचा लेखाजोखा मांडला. मुख्यमंत्र्यांनी … Read More

अभ्यासू जेष्ठ पत्रकार किसन वायंगणकर ह्यांची एक्झिट दुःखदायक!

काल एक दु:खदायक बातमी आली. असलदे गावातील जेष्ठ पत्रकार किसन वायंगणकर यांनी अखेरचा श्वास घेतला आणि अभ्यासू-चिकित्सक पत्रकाराच्या विचाराला आपण मुकलो. पत्रकारिता हा काही व्यवसाय किंवा धंदा होऊ शकत नाही, … Read More

error: Content is protected !!