समर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

सतराव्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाला भारतीय मतदारांनी भरघोस दान दिले. सलग दुसऱ्यांना बहुमताने नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असून भारतीयांना अभिमान वाटेल असं त्यांच्याकडून कार्य होईल; अशी … Read More

आगळ्यावेगळ्या लोकसभा निवडणुकीत `राज’ सवालांना जबाब देण्याची धमक दाखवाला हवी!

लोकसभेच्या निवडणुकीचे वारे देशात जोरदार सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता सुरु आहे. आरोप प्रत्यारोपांंच्या फैरी झाडल्या जात आहेत. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या सत्ता कालावधीतील चुका दाखवित आहेत; … Read More

बेरोजगारीचा महाराक्षस!

लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. राजकीय पक्षांकडून निवडणुका जिंकण्यासाठी सर्व उचित आणि अनुचित मार्ग वापरले जातील. सत्ता कोणाचीही येवो; पण प्रश्न मात्र संपत नाहीत. उलट ते प्रश्न अधिकाधिक गंभीर रूप … Read More

लोकसभा निवडणुकीतून लोकशाही सर्वांगिण विकासासाठी अधिक सदृढ व्हायला हवी!

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून ५४३ खासदारांची निवड मतदार करणार आहेत. संपूर्ण लोकसभा म्हणजे देश घडविणारा … Read More

साधा-सोपा राजकारणी! मनोहर पर्रिकरांच्या आदर्शांना मनापासून सलाम!

कालच सायंकाळी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. देशांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या दुःखद निधनाने देश हळहळला. देश साध्या सोप्या राजकारणी नेतृत्वाला मुकला. त्यांच्या … Read More

विशेष संपादकीय- भारतीय वायूसेनेचे आणि पंतप्रधानांचे अभिनंदन!

भारतभूमी ही शूरवीरांची आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी ही भारतभूमी समर्थ आहे, सक्षम आहे; हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. क्रूरपणे, भ्याडपणे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या पाकव्याप्त तळांवर भारतीय वायुसेनेने … Read More

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा जाणता छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!

आजच्या दिवशी जिजाऊ मातेच्या उदरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने रयतेला जाणता राजा मिळाला. रयतेला फुलासारखा जपणारे, परकीय आक्रमणापासून रयतेचे रक्षण करणारे, स्वतः पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून रयतेसाठी … Read More

अतिरेकी कारवायांच्या मुळाशी जाऊन उपाययोजना आणि अतिरेक्यांना नामशेष करण्यासाठी थेट लष्करी कारवाई आवश्यक!

संपूर्ण देशामध्ये आज संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनातून श्रीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना आत्मघातकी अतिरेक्यांनी लक्ष्य केले. गेल्या दशकातील हा सर्वात मोठा भीषण अतिरेकी हल्ला होता. यामध्ये … Read More

स्वर्गीय प्राचार्य मुकुंदराव कदम- सत्याकडे नेणाऱ्या जाणत्या विचारांचा सह्याद्री!

।। हरि ॐ।। महाराष्ट्रातील जेष्ठ निर्भिड पत्रकार, दैनिक ‘सिंधुदुर्ग समाचार’ चे संस्थापक संपादक, शिक्षणतज्ञ, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी लढणाऱ्या स्वर्गीय प्राचार्य मुकुंदराव कदम आमच्यातून निघून गेल्यावर एक वर्ष … Read More

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेची मुल्य जोपासली पाहिजेत!

पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने उमटलेली `अक्षरं’ समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी प्राधान्य देणारी ठरतात; जेव्हा ती अक्षरं व अक्षरातून तयार झालेले `शब्द’ समाजाशी बांधिलकी असणाऱ्या विद्वान अभ्यासू चिकित्सक वृत्तीच्या पंडित बाळशास्त्री जांभेकर … Read More

error: Content is protected !!