लोकसभा निवडणूक- तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु, सकाळी ११ वा. पर्यंत १५ टक्के मतदान!

नवीदिल्ली:- आज १७ व्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानास सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून देशातील १३ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ११७ लोकसभा मतदारसंघात सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १४ … Read More

श्रीहरिगुरुग्रामला महारक्तदान शिबिरात एकूण ६५३९, व महाराष्ट्रात इतर ठिकाणी झालेल्या शिबिरांमध्ये एकूण २९६५ बाटल्या रक्त जमा

मागील २१ वर्षात जमा झालेल्या रक्ताच्या बाटल्यांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक मुंबई:- दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅन्ड रिहॅबिलीटेशन सेंटर द्वारा आयोजित व श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर … Read More

वसुंधरा दिन २०१९ च्या शुभेच्छा देताना गुगलने तयार केलं खास डुडल!

आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीचे नाव आहे वसुंधरा! भारतीय वैदिक सनातन हिंदु धर्मात ह्या वसुंधरेचे आध्यात्मिक महत्व सर्वोच्च आहे. त्याचप्रमाणे वसुंधरेवर राहणाऱ्या जैविक विविधतेने आपले वैशिष्ठयपूर्ण स्थान निर्माण केले … Read More

विद्यार्थ्यांनी व्यायामातून आरोग्यसंपन्न शरीरयष्टी प्राप्त करण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई:- विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा व व्यायाम यावर लक्ष केंद्रीत करुन आरोग्यसंपन्न शरीरयष्टी प्राप्त करावी, असे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी सांगितले. श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या ४५व्या वार्षिक क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ … Read More

नव्या युगाची नव तंत्रज्ञानाची निवडणूक

यंदाची सार्वत्रिक लोकसभा निवडणूक ही नव्या शतकात जन्मलेल्या नवमतदारांची पहिली निवडणूक आहे तर गतिमान अशा माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एक प्रकारे मोबाईल ॲप आणि क्लाऊडची निवडणूक ठरली आहे. सन २००० पूर्वी … Read More

राज्यात दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघात पाचपर्यंत ५७.२२ टक्के मतदान

मुंबई:- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल झालेल्या मतदानात राज्यातील १० मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.२२ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु … Read More

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन आवश्यक – रणजीत थिपे

नवी दिल्ली:- लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे, त्यासोबतच ठराविक तसेच निवडक अभ्यास केल्यास इच्छुक विद्यार्थ्यांना निश्चितच यश संपादन करता येईल, असा विश्वास नुकतेच केंद्रीय लोकसेवा … Read More

श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आयोजित २१ एप्रिल २०१९ रोजी महारक्तदान शिबीर

२०१८ पर्यंत १ लाख, ४५ हजार, ९२ एवढे युनिट (बाटल्या) रक्तदान मुंबई:- दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीदेखील श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन ह्या संस्थेने रविवार दि. २१ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ९.०० ते … Read More

मालिकेच्या निर्मात्यांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सक्त ताकीद

मालिकातून आचारसंहिता भंग केल्याचे प्रकरण मुंबई:- ‘भाभीजी घर पर है’ तसेच ‘तुझसे हैं राब्ता’ या दूरचित्रवाणी मालिकेच्या निर्मात्यांना संबंधित भागातून राजकीय पक्षाला लाभदायक ठरणारा आक्षेपार्ह मजकूर वगळण्याचे तसेच समाज माध्यमे, … Read More

ब्लॉकचेन म्हणजे नक्की काय ?

दिवसेंदिवस ऑनलाईन व्यवहार वाढत चालले आहेत. आणि त्याचबरोबर ऑनलाईन चोरांचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यावर एक सुरक्षित उपाय म्हणून हि प्रणाली काम करते.  आपण जसे एखादी अमूल्य वस्तू (येथे डेटा) … Read More

error: Content is protected !!