राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काँग्रेसची मागणी
मुंबई:- काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने राज्यातील विविध समस्या व दुष्काळ संबंधित निवेदन राज्यपालांना सादर करून त्यावर राज्यपालांसोबत चर्चा केली. ह्या भेटीनंतर काँग्रेसचे … Read More











