जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
१० दिवसांत सरकारने नुकसान भरपाई दिली नाही तर २३ रोजी चक्काजाम आंदोलन- राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे- वैभव नाईक कुडाळ:- आंबा, काजू बागायतदार शेतकरी व … Read More











