सूचना

अक्षरोत्सव- पत्रकार निकेत पावसकर यांचा २० वर्षांचा ध्यास

एकाच छताखाली अनुभवा मराठी भाषेचे वैभव आणि अक्षरांचा नयनरम्य उत्सव! पत्रांतून जपलेला जागतिक साहित्याचा आणि स्नेहाचा अनमोल ठेवा! पत्रांच्या माध्यमातून जोडलेले जागतिक नाते! २० वर्षांचा अविरत वारसा, अक्षरांच्या पाऊलखुणा जपणारा … Read More

मुंबई उच्च न्यायालयाचे यशस्वी न्यायदान; ७९ वर्ष जुना खटला निकाली

मुंबई:- मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्यानंतरचा म्हणजेच 7 ऑक्टोबर 1947 रोजी दाखल झालेला एक दिवाणी दावा तब्बल 79 वर्षांनंतर निकाली काढण्यात आला आहे. न्यायमूर्ती फरहान … Read More

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ‘एआय’च्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या महाॲग्री एआय धोरणाचा परिचय नवी दिल्ली:- कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत … Read More

मुंबई उच्च न्यायालयाच्या GSICC समितीत ॲड. निर्मला सामंत- प्रभावळकर यांची निवड!

मुंबई (मोहन सावंत):- मुंबई उच्च न्यायालयाने न्यायाधीश भारती डांग्रे यांच्या अध्येक्षतेखाली `जेंडर सेंसिटाइजेशन आणि इंटरनल कंप्लेअंट्स कमिटी (GSICC)’ ची पुनर्निर्मिती केली असून त्या कमिटीमध्ये सदस्य म्हणून महाराष्ट्रातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, … Read More

मुंबईत २७ व २८ मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’चे आयोजन

‘पल्स’ परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:- वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या ‘पल्स’ या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत … Read More

माणगाव येथे ‘आंतरपिढी स्नेहबंध’ विषयावर जनजागृती कार्यक्रम!

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, जेष्ठ कायदे तज्ञ व संस्थेच्या अध्यक्षा निर्मला सामंत- प्रभावळकर यांची मार्गदर्शक उपस्थिती! जेष्ठ नागरिकांविषयी आदर, कृतज्ञता व पिढ्यानपिढ्यांतील स्नेहबंध दृढ करण्यासाठी जनजागृती उपक्रम! सावंतवाडी (मोहन सावंत):- जेष्ठ … Read More

केंद्रीय अर्थसंकल्प- महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी!

मुंबई:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका … Read More

‘सबका साथ, सबका विकास’ तत्त्वावर आधारित केंद्रीय अर्थसंकल्प सादर!

नवी दिल्ली:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक वाढीला गती देण्यासाठी उत्पादन क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात आला … Read More

संपादकीय- कौतुकास्पद… सुनेत्राताई अपेक्षापूर्ती करा!

  २८ जानेवारीला विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मृत्यूने झडप घातली. अवघा महाराष्ट्र हळहळला! एका कर्तृत्ववान राजकीय नेत्याचा असा दुर्दैवी अंत होईल; असे कोणालाही स्वप्नात वाटले नव्हते. सध्या … Read More

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची शपथ

मुंबई:- महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एक महत्त्वाचा अध्याय जोडला गेला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद … Read More

error: Content is protected !!