सामान्य मानवजातीसाठी सगुण भक्तीच का आवश्यक आहे…
माझे माझ्या सद्गुरू साईनाथांवर खूप प्रेम आहे आणि माझ्या स्वामी समर्थ महाराजांवर ही तितकेच प्रेम व श्रद्धा आहे; मग मी आता इतर सदेह स्वरूपात असणाऱ्या सद्गुरूची भक्ती का करावी? सर्वप्रथम … Read More
माझे माझ्या सद्गुरू साईनाथांवर खूप प्रेम आहे आणि माझ्या स्वामी समर्थ महाराजांवर ही तितकेच प्रेम व श्रद्धा आहे; मग मी आता इतर सदेह स्वरूपात असणाऱ्या सद्गुरूची भक्ती का करावी? सर्वप्रथम … Read More
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक बारावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् सर्व मार्गांमध्ये, मज असे भक्ती प्रिय । जन्म-जीवन-मृत्यू तुमचे काहीही न व्यर्थ जाय ॥ भक्ती हा त्रिविक्रमांचा प्रिय मार्ग … Read More
लातूर:- कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव वैद्यकीय महाविद्यालयांतील अध्यापक (डॉक्टर) आणि अन्य कर्मचाऱ्यांना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बायोमेट्रिक हजेरी पद्धत रद्द करून हजेरीपटाद्वारे हजेरी घेण्यात यावी, यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषद … Read More
करिअर निवडीसाठी उपयुक्त या पोर्टलचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड मुंबई:- करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे … Read More
शस्त्राने नाही तर सेवेने युद्ध जिंकण्याचे पत्राद्वारे आवाहन मुंबई:- महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले असून प्रत्येक कोविड योद्ध्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात शस्त्राने नाही … Read More
कणकवली:- कोरोना महामारीमुळे एस. टी. ची राज्यातील प्रवाशी वाहतूक गेले दोन महिने पुर्णपणे बंद आहे. त्यांमुळे राज्यातील स्थानकांतील सर्व प्रकारच्या आस्थापना (दुकाने) बंद आहेत. त्यामुळे या सर्व आस्थापना परवानधारकांचे परवाना … Read More
निर्णयाविरोधात पालकांनी आंदोलने छेडण्याची गरज! –कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, पत्रकार मोहनराव केळुसकर कणकवली (गणपत ऊर्फ भाई चव्हाण):- कोरोना महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्य सरकारपुढे उभ्या राहिलेल्या आर्थिक संकटाचे कारण … Read More
राज्यभरात आतापर्यंत १२ हजार ५८३ रुग्णांना घरी सोडले -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई:- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले … Read More
नाशिक विभागात मनरेगाच्या माध्यमातून विभागात ७५ हजार मजूरांच्या हाताला काम नाशिक:- कोविड-19 च्या संकटात नाशिक विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 75हजार 997 मजूरांना … Read More
शासनाच्या आदेशाचे पालन करणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना … Read More