सूचना

राज्यात ५८ हजार ५४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई:- कोरोनाच्या ३ हजार ८७४ नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात ५८ हजार ५४ रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्के एवढा … Read More

कोरोना संकटाचे भान ठेवून, आरोग्य जपत गणेशोत्सव साजरा करूया – मुख्यमंत्री

आगामी गणेशोत्सवासाठी मुंबईतील उत्सव मंडळांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा मुंबई:- कोरोना विषाणूच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव कोविड-१९च्या आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करावा. … Read More

संतोषची (बापू) एक्झिट…!!!

काल परवापर्यत संतोष आमच्यातून एवढ्या लवकर निघून जाईल.. हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. जरी परिस्थितीने खचलेला असला तरी स्वतःच्या आत्मबळावर अनेक संकटांना मात करत संतोष चालला होता. सामाजिक बांधिलकी नसानसात भरली … Read More

महाराष्ट्रात ५१ हजार ९२१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांवर कायम – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६८ टक्के एवढा आहे. राज्यात आज १३१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून … Read More

श्यान नाय तर शेती छान नाय… ट्रॅक्टर नांगरणीमुळे आगामी काळात जमीन नापिकी होणार! -भाई चव्हाण

कणकवली:- शेतीमध्ये आधुनिकीकरण आले आहे. ट्रॅक्टरने शेतीची नांगरट केली जात आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी गुरे-ढोरे बाळगायचे सोडून दिले आहे. जमीनीमध्ये शेण मिसळले जात नाही. केवळ रासायनिक खतांचा मारा केला जात … Read More

कोकणात शेती विकासासाठी शासनाने अनुकूल गोष्टी कराव्यात!

कोकणातील जमिनींची मोजणी करा, धरणे पूर्ण करा, शेतीसाठी सुविधा पुरवा आणि अवजारे भाड्याने द्या!  कोरोना महामारीच्या संकटामुळे कोकणातील शेत जमिनीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबई-पुणे परिसरातील १०-२० हजार रुपयांच्या नोकरीसाठी … Read More

राज्यात ५३ हजार १७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५० हजारांहून जास्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई:- राज्यात आज कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर … Read More

सर्वाधिक मजूरीचे दर कोकणात परप्रांतीयांना आकर्षणाचे कारण -भाई चव्हाण

कणकवली:- कोकणातील स्थानिक कामगारांची पडेल ते काम करण्याची मानसिकता नाही. त्याचाच फायदा परप्रांतीय मजूर वर्ग गेली अनेक वर्षें घेत आहेत. महाराष्ट्रापूरता विचार करता कोकण वगळता उर्वरित भागात पुरुषांची मजूरी २५० … Read More

स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर वाढल्यास डॉलरचे अवमूल्यन होऊन देशात पुन्हा सुवर्णयुग!- जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण

कोरोना महामारी खरं तर आपल्या देशाला इष्टापत्ती ठरण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. स्वदेशीचा वापर वाढावा म्हणून देशात सर्वच थरामध्ये जोमाने प्रयत्न सुरु झाले आहे. भारतवासियांनी मनात आणले तर रूपयांच्या तुलनेने … Read More

ऑन-लाईन शिक्षण चांगले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील! -विवेक पंडित

ऑन-लाईन शिक्षण पद्धतीचा उपक्रम जरी चांगला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील लॉक डाऊनमध्ये जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामीण – दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, टॅब किंवा अँड्रॉइड फोन … Read More

error: Content is protected !!