रिफाईनरीच्या विरोधातील आंदोलनाची धार वाढवावी लागेल -भाई चव्हाण

रिफायनरीची गत एन्राँनसारखी होणार! २०३० नंतर ई-वाहने येणार… कणकवली:- रत्नागिरी पेट्रोकेमिकल रिफायनरी होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. मात्र या रिफायनरीची गत समुद्रात वर … Read More

श्रमजीवी संघटनेने केलं आदिवासी विकास विभागाचे “तेरावे”

ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिकमधील प्रत्येक तहसील कार्यालय, आदिवासी विकास प्रकल्पासमोर श्रमजीवीचे अभिनव आंदोलन सुरू खावटी योजनेचा कागदी खेळ थांबवून प्रत्येक आदिवासीला योजनेचा तातडीने लाभ देण्याची मागणी पालघर:- श्रमजीवी संघटनेने … Read More

वाहनधारकांनो नवीन नियम समजून घ्या!

१ ऑक्टोबरपासून गाडीचे आरसी बुक आणि ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवण्याची गरज नाही नवीदिल्ली:- १ ऑक्टोबरपासून अनेक नियम बदलणार असून यापुढे गाडीचे आरसी बुक आणि ड्रायव्हींग लायसन्स सोबत ठेवण्याची भासणार नाही; … Read More

जेष्ठ अभिनेत्री श्रद्धावान आशालताविरा वाबगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

शंभरहून अधिक चित्रपटात काम करून आपला ठसा उमटविणाऱ्या, मराठी चित्रपट सृष्टीत ‘आशालता’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुणी ज्येष्ठ अभिनेत्री आशालताविरा वाबगावकर यांचे निधन झाले आणि त्यांच्या चाहत्यांना, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला खूप … Read More

श्री. सचिन लोके यांची नाविन्यपूर्ण संकल्पना!

कणकवली तालुक्यातील असलदे गावातील उगवतीवाडीत श्री. सचिन लोके यांनी यावर्षी एक नाविण्यपूर्ण शेतीविषयक यशस्वी प्रयोग राबविला आहे. भातशेती आणि आंबा-काजू लागवडीच्या पलीकडे कधीही विचार न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कल्पनेला चालना देणारी … Read More

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे २१ व्या शतकातील भारताला नवी दिशा मिळणार!

पंतप्रधानांचे एनईपी २०२० अंतर्गत “२१ व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील परिषदेत संबोधन नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनईपी २०२० अंतर्गत “२१ व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील … Read More

ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा आणि भविष्य…

शिक्षण म्हणजे काय? विज्ञान आपल्याला सांगतं, आईच्या गर्भाशयात असतानाच बाळाची शिकण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. आपण त्याला `गर्भसंस्कार’ म्हणतो. त्यावेळी बाळ श्रवणाद्वारे म्हणजेच ध्वनीद्वारे शिकत असते. जन्माला आल्यावर मुलांची ऐकणे, … Read More

PUBG गेमसह ११८ अॅपवर बंदी, केंद्र सरकारच्या निर्णयाने पालकांमध्ये समाधान!

नवीदिल्ली:- PUBG गेम बंद करण्याची मागणी पालक वर्गांकडून मोठ्या प्रमाणात दोन वर्षांपासून होत असताना यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. भारताच्या सुरक्षा आणि सार्वभौमतेला धोका असल्याचं स्पष्ट … Read More

राज्यात ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई:- राज्यात आज १० हजार ९७८ रुग्ण बरे झाले तर १५ हजार ७६५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३२ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख … Read More

error: Content is protected !!