Why do humans drink animal milk?
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi … Read More
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi … Read More
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi … Read More
मुंबई:- राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथके आज दाखल होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही पथके पूरग्रस्त … Read More
राज्य निवडणूक आयोगाच्या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन मुंबई:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक मजबूत करून खेड्यांचा विकास झाल्यास आपोआप देशाच्या विकासाला हातभार लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर … Read More
मुंबई:- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे महत्त्वाचे आहे. यासाठी उत्पादक कंपन्यांवर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वाची जबाबदारी असल्याचे कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी येथे सांगितले. मंत्रालयात बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. … Read More
पणजी:- पश्चिम क्षेत्रीय परिषद राज्यासाठी सार्थक असून राज्या-राज्यामध्ये आणि केंद्र व राज्यांमध्ये या परिषदेमुळे समन्वय आणि संबंध दृढ होण्यास मदत होत आहे. राज्याचे जे विषय केंद्राकडे आहेत त्याचबरोबर या परिषदेत … Read More
मुंबई:- सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १२ ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी … Read More
नवीदिल्ली:- आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना रात्री दहाच्या सुमारास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आणि अटक केली. दिल्ली उच्च न्यायालयाने … Read More
मुंबई:- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई आणि क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्म व कालाष्टमी उत्सव २३ व २४ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबई परेल येथील डॉ. … Read More
पाळीव प्राण्यांचे केस, अश्रु, कोंडा आणि त्यांच्या मूत्रामध्ये आढळणार्या घटकांमुळेही आपणास अॅलर्जी होऊ शकते. त्याशिवाय प्राण्याच्या केसामध्ये अडकलेले परागकण आणि बुरशीचे जीवाणू देखील अॅलर्जीचे कारण असू शकतात. अशा प्रकारच्या अॅलर्जीच्या … Read More