गंभीर आजार आणणारी साखर!
गोड चव येण्यासाठी सर्वात जास्त साखरेचाच वापर केला जातो. ती साखर मानवी शरीरास किती अपायकारक आहे; ह्याची जाणीव थोडीफार का होईना, पण प्रत्येकास आहे. तरीही आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून साखरेचं सेवन … Read More
गोड चव येण्यासाठी सर्वात जास्त साखरेचाच वापर केला जातो. ती साखर मानवी शरीरास किती अपायकारक आहे; ह्याची जाणीव थोडीफार का होईना, पण प्रत्येकास आहे. तरीही आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून साखरेचं सेवन … Read More
कडक उन्हाळा सुरु आहे. तहान भागविण्यासाठी फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने खूप बरे वाटते. काहीजण पाण्यामध्ये बर्फ टाकून पाणी पितात; परंतु ही सवय आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारी असते. फ्रीजमधील थंडगार पाणी … Read More
यवतमाळ:- वसंतराव नाईक प्रतिष्ठान, पुसद, यवतमाळ येथून महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठेचा असा दिला जाणारा प्रयोगशील शेतकरी पुरस्कार कोचरा गावचे सुपुत्र श्री. अनुभव शरद मांजरेकर यांनी उन्हाळी मोसमात पिकविलेली `झेंडू फुले’ या … Read More
पहिल्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचे उद्घाटन मुंबई:- सोशल मीडिया म्हणजे करमणूक, वेळ घालविण्याचे साधन नाही तर या माध्यमामुळे चांगली मूल्यनिर्मिती, समृद्ध विचार आणि विविध विषयांची सकारात्मक चर्चा होत असल्याचे दिसून … Read More
कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रत्येक पिढीच्या भावविश्वाशी जोडलेलं एक गाणं असतं. एक काळ ‘ही चाल तुरुतुरु’ने गाजवला. तर माझ्या अगोदरच्या पिढीला ‘पापा कहते है बडा नाम करेगा’ म्हणणारा आमिर खान आपलासा वाटला. … Read More
राष्ट्रपतींनी बापू कुटीत घालवला पाऊण तास आश्रमात केली चंदन वृक्षाची लागवड, पैसे देऊन खरेदी केले खादीचे कापड वर्धा:- भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल सेवाग्राम आश्रमामध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी … Read More
मुंबई:- राजभवनातील जल किरण या जवळपास दिडशे वर्षाचा इतिहास असलेल्या अतिथीगृहाच्या नुतनीकृत वास्तुचे उद्घाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र … Read More
मुंबई:- माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणरावजी राणे साहेब यांचं आत्मचरित्र असलेल्या No Holds Barred (इंग्रजी) आणि झंझावात (मराठी) पुस्तकाचं प्रकाशन शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी मंत्रालय समोरील यशवंतराव चव्हाण सेंटर येथील … Read More
मंत्रालयात मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण मुंबई : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून … Read More
जागतिक पातळीवर मशरूम अनेक प्रकारचे उपलब्ध आहे. एवढच काय अत्यंत चांगल्या प्रतिच्या मशरुमची किंमत लाखोंच्या घरात असते. सर्वसामान्यांना परवडेल असेही मशरूम बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हे मशरूम तुम्हाला चिरतरुण … Read More