महाराष्ट्राला ११ पद्म पुरस्कार
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अनिलकुमार नाईक यांना पद्म विभूषण, अशोक कुकडे यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर नवी दिल्ली:- सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि … Read More
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अनिलकुमार नाईक यांना पद्म विभूषण, अशोक कुकडे यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर नवी दिल्ली:- सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि … Read More
नवीदिल्ली:- भारताच्या ७० व्या प्रजासत्ताकदिनी अमर जवान ज्योती येथे देशासाठी स्वतःचे जीवन देशाला समर्पित करणाऱ्या बहादुर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करताना सन्माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्ली:- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारत देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख व प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर … Read More
पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून झाल्यास त्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता सक्षम होते. त्यांचा शैक्षणिक विकास उचित प्रकारे होतो. असे अनेक आधुनिक संशोधनातून समोर येत आहे. तरीही इंग्रजी माध्यमातून आपल्या … Read More
PSLVC 44 प्रक्षेपक याना सह नकलामसॅट आणि मायक्रोसॅट-आर या उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण श्रीहरिकोटा:- पीएसएलव्हीसी – ४४ (PSLVC 44) ह्या प्रक्षेपक याना सह कलामसॅट आणि मायक्रोसॅट-आर या दोन उपग्रहांचं भारतीय अंतराळ … Read More
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् येणारा काळ हा खूप म्हणजे खूप बेकार व भीषण आहे; ज्याची आपण स्वप्नात सुद्धा विचार केलेला नाही. आज आजूबाजूची परिस्थिती भयावह झालेली आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या, … Read More
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ पुरस्कार समारंभ मुंबई:- पत्रकारांच्या स्थैर्य आणि या चौथ्या स्तंभाचा अंकुश कायम रहावा यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी ताकदीने उभे आहे. या चौथ्या स्तंभास स्थैर्य … Read More
सातारा:- गेल्या चार वर्षात शासनाने राज्यातील १८ हजार गावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्णत्वास नेल्या असून हा आजपर्यंतचा उच्चांक आहे. पाटण तालुक्यातील आज भूमिपूजन केलेल्या ५४ पाणीपुरवठा योजनांचे कामही निर्धारित वेळेत … Read More
मुंबई मॅरेथॉनचा उत्सव पाहूनच फिटनेस- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : मुंबई मॅरेथॉनचे वातावरण व त्याच्या उत्सवाचे स्वरूप पाहूनच आपणास आपोआप फिटनेस येतो, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे … Read More
गोवरमुळे भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार रुग्ण दगावतात मुंबई:- गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण झाले असून ८४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. नाशिक, उस्मानाबाद, … Read More