रयतेचा पहिला स्वराज्यदिन – ६ जून राज्याभिषेक दिन

  लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.   “वा रे खुदा, अब तू भी शिवा को … Read More

संघर्ष यात्री : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब

    लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.   आम्ही कॉलेजला शिकायला असताना विविध विषयांचा अभ्यास … Read More

कोरोनाने मरण सुद्धा महाग झालंय हो!

रेशनवर ५ किलो धान्य मोफत आणि अंत्यविधीसाठी १५ हजार रुपये! कोरोनाची महामारी आल्यानंतर आजपर्यंतची उभी राहिलेली यंत्रणा किती कुचकामी होती, ती आपल्या सर्वांच्या लक्षात आली. एक रुग्णवाहिकेचा मालक कसा रुग्णांना … Read More

सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेचे वास्तव भयावह!  रुग्णवाहिका सेवेचे दरपत्रक जाहीर करा!

सिंधुदुर्गात आरोग्य यंत्रणा नेहमीच व्हेंटीलेटरवर नव्हे तर लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होती आणि आता कोरोनाच्या उद्रेकानंतर ती मृत झाली असे खेदाने म्हणावे लागते. विकासाचा कोणताही मुद्दा असो वा जनतेची मूलभूत गरज … Read More

समाजक्रांतीचा अग्रदूत – महात्मा बसवेश्वर

करू नको चोरी, करू नको हत्या; करू नको क्रोध, बोलू नको मिथ्या; करू नको तिरस्कार, मारू नको बढाई; करू नको मत्सर, हीच अंतरंग – बहिरंग शुद्धी; हीच आमच्या कुडलसंगमदेवाला प्रसन्न … Read More

अद्वितीय योद्धा – छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासोबत मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आपलेच हितशत्रू, परकीय शत्रू वा परंपरागत शत्रू या सर्वांवर आपले निष्ठावान सहकारी, राजमाता जिजाऊ – छत्रपती शहाजी महाराज … Read More

पाक्षिक `स्टार वृत्त’च्या सहसंपादकांच्या तक्रारीची दखल

सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना-कर्मचाऱ्यांना बँकेच्या बेजबाबदार कारभाराचा फटका नेहमीच बसत असतो. कारण त्यांचे सेवानिवृत्ती वेतन देण्यास विनाकारण विलंब केला जातो. महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ. श्रीनिवास गोविंद पाटील यांचे मार्च आणि … Read More

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द! आजचा दुर्दैवी निकाल…

आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करणारा निर्णय दिला. मराठा समाजासाठी हा निर्णय खरोखरच `दुर्दैवी’ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी आदर ठेवावा लागतो; कारण घटनेच्या चौकटीत राहून मूलभूत मुल्य जोपासावी … Read More

`जनता कर्फ्यू’च्या नावाखाली दडपशाही नको!

उद्यापासून कणकवली तालुक्यात दहा दिवसांचा `जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. कोरोना रुग्णांची आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक असल्याने `जनता कर्फ्यू’ आवश्यक ठरतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला … Read More

आप्पासाहेब श्रीसाईअनिरुद्धाचे चरणी विलीन…

|| हरि ॐ || || श्रीराम|| ||अंबज्ञ|| शिर्डीचे श्रीसाईनाथ यांच्या प्रत्यक्ष परवानगी घेऊन हेमाडपंतांनी श्री साईनाथांचे चरित्र अर्थात श्रीसाईसच्चरित लिहिले. हेमाडपंतांचे नातू गोविंद गजानन दाभोलकर म्हणजेच सद्यपिपा आप्पासाहेब यांचे काल … Read More

error: Content is protected !!