राजकारण्यांनो, महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा खेळ थांबवा! शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा!

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदावरून आणि सत्तेच्या वाटपावरून अनेक घडामोडी घडामोडी सुरू आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाला स्वतंत्रपणे महाराष्ट्रात आपली सत्ता आणता येणार नाही; असे निकाल स्पष्टपणे मतदारांनी दिल्यानंतर सत्ताधारी महायुतीमधील होत … Read More

दिपावली येवो प्रत्येकाच्या जीवनी!

भारतीय संस्कृतीमध्ये दिपावली सणाचे अनन्य महत्त्व आहे. संपूर्ण जगामध्ये हिंदू संस्कृतीत साजरा होणारा हा सण आपणास अनेक गोष्टी सहजपणे देऊन जातो. अगदी वेदकालीन परंपरेतून सुरू झालेला हा उत्सव आम्हाला तेजपूर्ण … Read More

उतू नका मातू नका… मतदारांचा निर्णायक कौल!

लोकशाहीमध्ये अंतिमतः मतदार हाच राजा असतो. तो ठरवतो प्रत्येक पक्षाची आणि प्रत्येक उमेदवाराची पात्रता. ही पात्रता टिकून ठेवण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी राजकारण्यांना विविध प्रकारे कार्य करावे लागते. मतदारांचा कौल मात्र नेहमी … Read More

`विकास’ आणि `विश्वास’ हरवलाय….? `हीच ती वेळ’ शोधण्याची…!

`विकास’ सापडतच नाही. कुठे म्हणून शोधायचा? प्रत्येकजण आम्हाला अनेक वेळा आश्वासन देतात की `विकास’ करू; पण आजपर्यंत विकास काही झाला नाही; म्हणजे ते `विकास’ करण्यास लायक नाहीत किंवा त्यांना विकासच … Read More

सिंधुदुर्गातील खड्ड्यातील रस्ते म्हणजे भ्रष्ट कारभाराची झलक!

सिंधुदुर्गातील अनेक रस्ते गायब झाले आहेत आणि खड्डेच शिल्लक राहिले आहेत. रस्त्यांवरून वाहनं चालवायची कशी? हा वाहन चालकांना पडलेला प्रश्न. प्रवास करायचा कसा? प्रवाशांचा सवाल. जीवघेणे खड्डे पडूनही शासन काहीच … Read More

२००५ ते २०१५ दरम्यान पावसामुळे मुंबईत १४ हजार कोटींचे नुकसान, तर ३ हजार लोक मृत्युमुखी

मुंबई:- २००५ ते २०१५ ह्या दहा वर्षाच्या कालावधीत पावसामुळे मुंबई शहराचे तब्ब्ल १४ हजार कोटींचे नुकसान झाले आहे तर ३ हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. मागील दहा वर्षाची ही आकडेवारी … Read More

आता समस्यांचा महापूर! पूरग्रस्तांचे जबाबदारीने अश्रू पूसा!

आठ दहा दिवसानंतर पाऊस कमी झाला आणि पाणी ओसरू लागले. पण जिथे पाण्याचा महापूर आला तिथे आता समस्यांचा महापूर सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यात अजूनही पन्नास साठ गावात महापूराचे पाणी … Read More

`राष्ट्रीय आपत्ती’ जाहीर करून पूरग्रस्तांना महासंकटात सर्व मदत द्या!

सांगली, कोल्हापूर, सातारा, धुळे, पुण्यासह कोकणातील जिल्हे अतिवृष्टीमुळे मागील चार दिवस महापुरात वेढले गेले आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे धरणे भरली, त्यातून पाणी सोडले गेले. … Read More

सुषमा स्वराज- मातेची ममता आदिमाते चरणी विलीन

राजकारणात असणारी व्यक्ती फक्त स्वत:च्याच भल्याचा विचार करून त्यानुसार काम करत असते. त्यामुळे निष्ठा, नितीमुल्य, प्रामाणिकपणा हे गुण आजच्या राजकारणात मागे पडताना दिसतात. अभ्यासू वृत्ती, दुरदृष्टीपणा असल्यास ह्या गुणांच्या सहाय्याने … Read More

जनतेच्या जीवावर उठणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठली भाषा समजणार?

घटना क्र. १ चिपळूणमधील तिवरे धरण फुटले आणि झालेल्या हानीत १८ जण दगावले; तर अद्यापही ५ जण बेपत्ता आहेत. `तिवरे धरणाला गळती लागली असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते; त्यासाठी … Read More

error: Content is protected !!