उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक ०६ मे २०२१
गुरुवार दिनांक ०६ मे २०२१ राष्ट्रीय मिती वैशाख – १६ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- चैत्र कृष्णपक्ष दशमी १४ वा. १० मि. पर्यंत नक्षत्र- शततारका १० वा. ३१ मि. पर्यंत … Read More
गुरुवार दिनांक ०६ मे २०२१ राष्ट्रीय मिती वैशाख – १६ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- चैत्र कृष्णपक्ष दशमी १४ वा. १० मि. पर्यंत नक्षत्र- शततारका १० वा. ३१ मि. पर्यंत … Read More
मुंबई:- महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या … Read More
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात काल दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार ५२३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ३९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात … Read More
बुधवार दिनांक ०५ मे २०२१ राष्ट्रीय मिती वैशाख – १५ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- चैत्र कृष्णपक्ष नवमी १३ वा. २१ मि. पर्यंत नक्षत्र- धनिष्ठा ०९ वा. १० मि. पर्यंत … Read More
मंगळवार दिनांक ०४ मे २०२१ राष्ट्रीय मिती वैशाख – १४ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- चैत्र कृष्णपक्ष अष्टमी १३ वा. १० मि. पर्यंत नक्षत्र- श्रवण ०८ वा. २५ मि. पर्यंत … Read More
नवीदिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील सध्या होत असलेल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी तसेच ऑक्सीजनची उपलब्धता वाढविण्याचे मार्ग आणि उपाय यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज एक उच्च स्तरीय बैठक घेण्यात … Read More
सोमवार दिनांक ०३ मे २०२१ राष्ट्रीय मिती वैशाख – १३ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- चैत्र कृष्णपक्ष सप्तमी १३ वा. ३९ मि. पर्यंत नक्षत्र- उत्तराषाढा ०८ वा. २१ मि. पर्यंत … Read More
खावटी अनुदान योजनेच्या अनुदान वितरणाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल शुभारंभ मुंबई:- आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व राज्य शासन … Read More
रविवार दिनांक ०२ मे २०२१ राष्ट्रीय मिती वैशाख – १२ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- चैत्र कृष्णपक्ष षष्ठी १४ वा. ५० मि. पर्यंत नक्षत्र- पूर्वाषाढा ०८ वा. ५८ मि. पर्यंत … Read More
उद्यापासून कणकवली तालुक्यात दहा दिवसांचा `जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. कोरोना रुग्णांची आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक असल्याने `जनता कर्फ्यू’ आवश्यक ठरतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला … Read More