सूचना

श्री. सचिन लोके यांची नाविन्यपूर्ण संकल्पना!

कणकवली तालुक्यातील असलदे गावातील उगवतीवाडीत श्री. सचिन लोके यांनी यावर्षी एक नाविण्यपूर्ण शेतीविषयक यशस्वी प्रयोग राबविला आहे. भातशेती आणि आंबा-काजू लागवडीच्या पलीकडे कधीही विचार न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कल्पनेला चालना देणारी … Read More

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे २१ व्या शतकातील भारताला नवी दिशा मिळणार!

पंतप्रधानांचे एनईपी २०२० अंतर्गत “२१ व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील परिषदेत संबोधन नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनईपी २०२० अंतर्गत “२१ व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील … Read More

PUBG गेमसह ११८ अॅपवर बंदी, केंद्र सरकारच्या निर्णयाने पालकांमध्ये समाधान!

नवीदिल्ली:- PUBG गेम बंद करण्याची मागणी पालक वर्गांकडून मोठ्या प्रमाणात दोन वर्षांपासून होत असताना यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. भारताच्या सुरक्षा आणि सार्वभौमतेला धोका असल्याचं स्पष्ट … Read More

राज्यात ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई:- राज्यात आज १० हजार ९७८ रुग्ण बरे झाले तर १५ हजार ७६५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३२ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख … Read More

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये बंधित निधी प्राप्त मुंबई:- ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या … Read More

राज्यभरात विजेच्या मागणीत सुमारे २००० मेगावॉटने वाढ

मुंबई:- गणेशोत्सवात विजेची मागणी १४००० ते १६००० मेगावॉट दरम्यान होती, आता राज्यभरात पावसाचा वेग कमी झाला आणि अनलॉक- ४ मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे विजेच्या … Read More

संपादकीय- `आनंद’ सच्चिदानंदामध्ये एकरूप झाला!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ  डॉ. आनंद कोरे यांनी आपला देह सद्गुरु चरणी समर्पित करून भर्गलोकाच्या प्रवासाकडे प्रयाण केले. पण एक सामान्य श्रद्धावान म्हणून त्यांच्या जाण्याने एक सच्चा मित्र, आमचा खराखुरा … Read More

महाराष्ट्रात आता ई-पासची गरज नाही; हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी!

मुंबई:- मार्च महिन्यापासून सुरु असणारे लॉकडाऊन संपले आणि अनलॉक सुरु झाले होते. आज महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन शिथीलकरणाच्या पुढच्या टप्प्यासाठी नवे नियम घोषित केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात … Read More

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचं निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

नवी दिल्ली:- भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झालं. प्रकृती अस्वस्थामुळे काही दिवसांपासून त्यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रणव मुखर्जी ८४ वर्षाचे … Read More

महाराष्ट्र- कोरोना वृत्त- ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्णांची कोरोनावर मात

५ लाख ६२ हजार ४०१ रुग्णांची कोरोनावर मात, मृत्यूदर ३.१३ टक्के १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर उपचार सुरू, आज १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान आणि २९६ मृत्यू, ४० … Read More

error: Content is protected !!