महाराष्ट्र- कोरोना वृत्त- ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्णांची कोरोनावर मात
५ लाख ६२ हजार ४०१ रुग्णांची कोरोनावर मात, मृत्यूदर ३.१३ टक्के १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर उपचार सुरू, आज १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान आणि २९६ मृत्यू, ४० … Read More
५ लाख ६२ हजार ४०१ रुग्णांची कोरोनावर मात, मृत्यूदर ३.१३ टक्के १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर उपचार सुरू, आज १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान आणि २९६ मृत्यू, ४० … Read More
खोपोली परिसरातील `रमाधाम’ वृद्धाश्रमाच्या पुनर्विकसित केलेल्या सुसज्ज वास्तूचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण अलिबाग:- ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी ३० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या … Read More
(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन कि बात’द्वारे संबोधित केले! त्याचे सविस्तर शब्दांकन देत आहोत! यावेळी पंतप्रधानांनी अनेक महत्वाचे मुद्दे देशवासियांसमोर मांडले. त्यांनी मांडलेला प्रत्येक मुद्दा देशाच्या … Read More
आज आपल्या घरी श्री गणेशाचे आगमन झालेले आहे. ह्या श्री गणेशाला आम्ही अनेक नामांनी संबोधतो. साक्षात परमशिवाने `गणपती’, पार्वतीने `ब्रह्मणस्पती’ व कार्तिकेयाने `हेरंब’ असे नामकरण केले तरीही शिवगणांनी मात्र प्रेमाने, … Read More
मुंबई:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी गणेशोत्सव अत्यंत काळजीपूर्वक व साधेपणाने साजरा करायचा आहे. त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक ६२ व परिसरातील तमाम … Read More
संपूर्ण जगात कोरोना महामारीचे खूप मोठे संकट उभे राहिले आहे. आजपर्यंत जगभरात ७ लाख ७१ हजार ६३५ लोकांचा मृत्यू ह्या महामारीने झाला आहे. तर २ कोटी १७ लाख ५६ हजार … Read More
राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१. १४ टक्के – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे … Read More
कोरोना महामारीच्या संकटात अनेक डॉक्टरांनी आपआपले दवाखाने बंद ठेवले. त्यामुळे शहरी असो वा ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या आजारांसाठी उपचार कुठे करायचे? हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडला होता. शासनाला अशा डॉक्टरांना … Read More
एशिया पोस्ट नियतकालिकाने भारतात केलेल्या `५० आदर्श आमदार २०२०’ विशेष सर्व्हेत आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची निवड एशिया पोस्ट नियतकालिकाने भारतात केलेल्या `५० आदर्श आमदार २०२०’ विशेष सर्व्हेत आमदार म्हणून … Read More
नवीदिल्ली:- भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं. त्यावेळी झालेल्या भाषणातील महत्वाचे मुद्दे… १) सर्व देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, सर्वस्वी त्याग … Read More