वंदे मातरम् – १५० वर्षे
1950 मध्ये घटना समितीने वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्रगान म्हणून स्वीकारले. वंदे मातरम् ची रचना सुरुवातीला स्वतंत्रपणे करण्यात आली होती, आणि नंतर ते बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत (1882 … Read More
1950 मध्ये घटना समितीने वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्रगान म्हणून स्वीकारले. वंदे मातरम् ची रचना सुरुवातीला स्वतंत्रपणे करण्यात आली होती, आणि नंतर ते बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत (1882 … Read More
वांद्रे पूर्व येथे उच्च न्यायालय संकुलाची पायाभरणी व कोनशीलेचे अनावरण मुंबई:- न्यायालयीन इमारती या केवळ भव्य नसाव्यात, तर त्या न्याय, समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य या संविधानातील मूल्यांचे मूर्त रूप असाव्यात. … Read More
सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करताना अनेक `ऑफर्स’ येत असतात. संस्थांमध्ये संस्थाहितासाठी भूमिका घेणाऱ्या क्रियाशील सभासदांनाही अनेक आमिषं दाखविली जातात. कशासाठी? सत्ताधारी संस्था चालकांच्या भ्रष्ट कारभाराला, चुकीच्या व्यवहारांना मूकसंमती देण्यासाठी अशा अनैतिक … Read More
माहीम येथील सुरज एलीगंझा- १ ह्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत नियमबाह्य कामकाज! मुंबई (प्रतिनिधी)- माहीम येथील सुरज एलीगंझा- १ ह्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत नियमबाह्य कामकाजाची आणि भ्रष्ट व्यवहाराची पोलखोल उपनिबंधक, सहकारी … Read More
सन्माननिय स्वर्गीय विजय मुंबरकर साहेब आज आपल्यामध्ये देहरूपाने नाहीत. मात्र त्यांनी निर्माण केलेला आदर्श, त्यांनी केलेली लढाई, त्यांनी केलेले कार्य कधीच विस्मरणात जाणार नाही. जरी ते देहरुपाने आमच्यामध्ये नसतील तरी … Read More
`श्रीं’ बीज आणि माता श्रीलक्ष्मी माहात्म्य! श्रमांशिवाय श्रीलक्ष्मीचं वरदान मिळत नाही! जीवन सफल व वैभव संपन्न करायचं असेल तर त्या `श्री’ ची श्रीलक्ष्मीची आवश्यकता आहे! श्रीलक्ष्मी नुसतं धन देत नाही; … Read More
भारतीय संविधानानुसार लोकशाही मूल्यांना अबाधित ठेवण्यासाठी आणि एकशे चाळीस कोटी जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी देशातील चारही स्तंभांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे! विधिमंडळ (Legislature): कायदे बनवणारी संस्था, कार्यकारी मंडळ (Executive): कायद्यांची … Read More
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ येत्या काळात नाईट लँडिंग सुविधा निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच पूर परिस्थितीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक सोलापूर:- नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-मुंबई … Read More
मुंबई:- १९३१ ते १९४८ या कालखंडातील महात्मा गांधी यांनी केलेला पत्रव्यवहार, नवजीवन, यंग इंडिया, तरूण भारत, बॉम्बे क्रोनिकल, हिंदुस्तान टाईम्स, इ. नियतकालिकांमधील लेखांचा समावेश असलेल्या महात्मा गांधी संकलित वाङ्मय भाग … Read More
मुंबई- राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, … Read More