राज्य कामगार विमा योजना, मुंबई येथील कार्यालयातील निवृत्त सहकाऱ्यांचे अनोखे स्नेहसंमेलमन…

जुन्या मैत्रीचं नातं फुलविणारं आणि चिरंतर स्मरणात राहणारं स्नेहसंमेलमन संपन्न! राज्य कामगार विमा योजना, मुंबई येथील कार्यालयातील आम्ही निवृत्त सहकारी; आमचा एक ग्रुप आहे, वरचेवर भेटणारा! भेटण्यासाठी आम्हाला काहीही निमित्त … Read More

सिंधुदुर्गात `१०८ रुग्णवाहिका’ पायलट कोरोना महामारीमध्ये करताहेत आदर्श सेवा!

त्यांच्या मूलभूत मागण्या शासनाने त्वरित मंजूर कराव्यात! कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह १०८ च्या रुग्णवाहिकेवरील २८ (चालक) पायलट यांनी सेवाभावी भूमिका घेऊन सिंधुदुर्गात आणीबाणीच्या काळात … Read More

माझा सिंधुदुर्ग- कोकणवासियांची मुंबईत येण्याजाण्यासाठीची होणारी लूटमार थांबवा!

२४ दिवसात ३ लाखापेक्षा जास्त मजूर मुंबईत स्पेशल ट्रेनने आले; मग कोकणवासियांवर अन्याय का? मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्र शासनाने सावर्जनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. कोरोना बाधितांची … Read More

काय चाललंय माध्यमात..?

( कोरोना विषाणूने संपूर्ण जगातील वैद्यकीय व्यवस्थेची पोलखोल केली. वैद्यकीय क्षेत्रात अतिप्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक औषधोपचार करण्यात आघाडीवर असलेले देश कोरोना विषाणूमुळे हतबल झाले. सर्वच क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या … Read More

संतोषची (बापू) एक्झिट…!!!

काल परवापर्यत संतोष आमच्यातून एवढ्या लवकर निघून जाईल.. हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. जरी परिस्थितीने खचलेला असला तरी स्वतःच्या आत्मबळावर अनेक संकटांना मात करत संतोष चालला होता. सामाजिक बांधिलकी नसानसात भरली … Read More

कोकणात शेती विकासासाठी शासनाने अनुकूल गोष्टी कराव्यात!

कोकणातील जमिनींची मोजणी करा, धरणे पूर्ण करा, शेतीसाठी सुविधा पुरवा आणि अवजारे भाड्याने द्या!  कोरोना महामारीच्या संकटामुळे कोकणातील शेत जमिनीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबई-पुणे परिसरातील १०-२० हजार रुपयांच्या नोकरीसाठी … Read More

स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर वाढल्यास डॉलरचे अवमूल्यन होऊन देशात पुन्हा सुवर्णयुग!- जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण

कोरोना महामारी खरं तर आपल्या देशाला इष्टापत्ती ठरण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. स्वदेशीचा वापर वाढावा म्हणून देशात सर्वच थरामध्ये जोमाने प्रयत्न सुरु झाले आहे. भारतवासियांनी मनात आणले तर रूपयांच्या तुलनेने … Read More

शाळा सुरु करण्याची घाई म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ…?

कोरोनाने जगात हाहाकार माजवला. आजपर्यंत जगात ७० लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली; तर ४ लाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. भारतात अडीच लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आणि सुमारे … Read More

अभ्यासपूर्वक आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्यास शेती-मत्स क्षेत्रात अर्थाजन करण्याची सुवर्णसंधी

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज खरं म्हणजे सर्वात प्रथम मनापासून सलाम करायचा असेल तर तो शेतकऱ्यांना करायला हवा. भारताची लोकसंख्या १३५ कोटीहून जास्त आहे. अपवाद सोडल्यास गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ … Read More

संपादकीय… अवश्य वाचा.. घाबरू नका; वास्तव समजून घ्या! कोविड १९ महामारीला रोखणार कसे?

जगात बलाढ्य असणारे देश कोविड १९ विषाणूमुळे हतबल झालेले दिसताहेत. ह्या महामारीला रोखायचे कसे? जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हा आजार दीर्घ काळ राहणार आहे. ह्याचा अर्थ दीर्घ काळ लॉकडाऊन हा … Read More

error: Content is protected !!