कोकणच्या महामार्गाची ५ सप्टेंबरला भव्य जनआंदोलन… आता तरी शासन लक्ष देणार का?

सिंधुदुर्ग (संतोष नाईक):- कोकणात जाणारा महामार्ग नेहमीच दुर्लक्षित होतो आणि तो महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनलाय. महामार्ग अपूर्णावस्थेत असून पर्यायी व्यवस्था नसल्याने जीवघेणा प्रवास करताना आजपर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत. तरीही … Read More

शिक्षणासह जीवन संपन्न करण्याचे तंत्र शिकविणारे पालव सर अनंतात विलीन झाले!

अतिशय दुःखदायक बातमी आली. अक्षरशः धक्काच बसला. असं कधी वाटलं नव्हतं… कारण त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. अचानक आलेल्या बातमीने सरांबद्दलच्या स्मृती जागृत झाल्या आणि अश्रूंना बांध घालावा लागला! आमचे लाडके … Read More

युवकांच्या रोजगाराचा जीवघेणा प्रवास थांबायला हवा!

अष्टपैलू खेळाडू गीतेश गोपाळ गावडे अवघ्या २८ वर्षाचा तरुण. वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावचा हा तरुण वास्को (गोवा) येथे शिपिंग कंपनीत कामाला जायचा. संचारबंदीच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरु असल्याने आड मार्गाने … Read More

सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेचा सावळा गोंधळ!

फक्त कणकवली रेल्वे स्टेशनवरच ठराविक वेळेत उतरणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट का? कणकवली (प्रतिनिधी):- फक्त कणकवली रेल्वे स्टेशनवर सकाळी साडेसहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उतरणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येते आणि … Read More

लोकांनी मान्य केलेले नेतृत्व : लोकमान्य टिळक

लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४ सध्या सर्वत्र कोविड – १९ या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक … Read More

चिपळूणला श्रमदानासाठी तयार असणाऱ्या हातांची गरज आहे!

  हा लेख चिपळूण जवळील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागामध्ये साहाय्यक प्राध्यापक श्री. अमेय विनोद फणसे B.E.(Mechanical engineering), M.E.(Design engineering) यांनी लिहिला आहे. उच्चशिक्षित समाजभान … Read More

निस्सीम राष्ट्रसेवेचे प्रतिक : कारगील विजय दिन……

लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४. आम्ही शाळेत असतानाचा एक प्रसंग आजही आठवतो. पावसाळ्याचे दिवस होते. … Read More

लोककल्याणकारी हेडमास्तर : शंकरराव चव्हाण साहेब

लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.   जगात विविध प्रकारचे माणसे असतात. त्यातील काहीजण आपल्या आयुष्यात … Read More

बस्स झालं कोरोनाचं नाटक; सामन्यासाठी लोकल सुरु करा!!

राजकीय पक्षांचे कार्यक्रम जोरदारपणे सुरु आहेत, त्यांना कोरोना महामारीची अजिबात भीती नाही. गेल्या मार्च महिन्यापासून आजपर्यंत सर्व रोजगार बुडाले, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आता आत्महत्या करून जीव देण्याशिवाय सामान्य जनतेसमोर … Read More

संघर्षमय राजकीय जीवनाचा विजय!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायणराव राणे मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले. नारायण राणे यांच्या संघर्षमय राजकीय वाटचालीतूनच हे महाराष्ट्राला, कोकणाला, सिंधुदुर्गाला मंत्रीपद मिळाले आहे, त्यामुळे … Read More

error: Content is protected !!