महाराष्ट्राला ११ पद्म पुरस्कार
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अनिलकुमार नाईक यांना पद्म विभूषण, अशोक कुकडे यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर नवी दिल्ली:- सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि … Read More
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अनिलकुमार नाईक यांना पद्म विभूषण, अशोक कुकडे यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर नवी दिल्ली:- सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि … Read More
नवीदिल्ली:- भारताच्या ७० व्या प्रजासत्ताकदिनी अमर जवान ज्योती येथे देशासाठी स्वतःचे जीवन देशाला समर्पित करणाऱ्या बहादुर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करताना सन्माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्ली:- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारत देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख व प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर … Read More
PSLVC 44 प्रक्षेपक याना सह नकलामसॅट आणि मायक्रोसॅट-आर या उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण श्रीहरिकोटा:- पीएसएलव्हीसी – ४४ (PSLVC 44) ह्या प्रक्षेपक याना सह कलामसॅट आणि मायक्रोसॅट-आर या दोन उपग्रहांचं भारतीय अंतराळ … Read More
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ पुरस्कार समारंभ मुंबई:- पत्रकारांच्या स्थैर्य आणि या चौथ्या स्तंभाचा अंकुश कायम रहावा यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी ताकदीने उभे आहे. या चौथ्या स्तंभास स्थैर्य … Read More
सातारा:- गेल्या चार वर्षात शासनाने राज्यातील १८ हजार गावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्णत्वास नेल्या असून हा आजपर्यंतचा उच्चांक आहे. पाटण तालुक्यातील आज भूमिपूजन केलेल्या ५४ पाणीपुरवठा योजनांचे कामही निर्धारित वेळेत … Read More
मुंबई मॅरेथॉनचा उत्सव पाहूनच फिटनेस- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : मुंबई मॅरेथॉनचे वातावरण व त्याच्या उत्सवाचे स्वरूप पाहूनच आपणास आपोआप फिटनेस येतो, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे … Read More
गोवरमुळे भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार रुग्ण दगावतात मुंबई:- गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण झाले असून ८४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. नाशिक, उस्मानाबाद, … Read More
महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद: खेलो इंडियाचा शानदार समारोप पुणे:- खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला अग्रेसर बनविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळाला स्थान देणे आवश्यक आहे. … Read More
राज्यात रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम आळते येथे पेयजल योजनेसह पूल व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कोल्हापूर:- राज्यात रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून यंदा राज्य शासनाने ३० हजार कोटींचा … Read More