सिंधुदुर्गात आजअखेर 51 हजार 694 रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या 48

सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 694 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

लीलाताई `पंढरीवासी’ झाल्या! श्रीमती लीलाताई तावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

कणकवली (प्रतिनिधी)- येथील श्रीमती लीलाताई पंढरीनाथ तावडे (वय ८६ वर्षे) रविवारी मुलुंड-मुंबई येथे हृदयविकाराने स्वर्गवासी झाल्या. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचे … Read More

सिंधुदुर्गात कोरोनाचे ४७ रुग्ण सक्रिय, आज अखेर मृत झालेले रुग्ण १ हजार ४५९

आजअखेर 51 हजार 694 रुग्ण कोरोनामुक्त,  सक्रीय रुग्णांची संख्या 47 सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 694 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. … Read More

संजय बाबर यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बढती

कणकवली (संतोष नाईक):- सोलापूर प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कणकवली पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक संजय बाबर यांना नागपूर शहरात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे … Read More

अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार

कसाल:- सर्वात युवा अर्जुन पुरस्कार विजेती; मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी देशातील पहिली खेळाडू हिमानी परब हिचा तिच्या सिंधुदुर्गातील कसाल येथील निवासस्थानी जाऊन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार करण्यात … Read More

शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा

विम्याचे पैसे न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार- कृषिमंत्री दादाजी भुसे  मुंबई, दि. 2:- खरीप 2020 च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर … Read More

आजअखेर ५१ हजार ६८४ रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या ५३

सिंधुदुर्गनगरी, दि. २ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ६८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

असलदे सोसायटीची बिनविरोध निवडणूक- राजकीय पक्षांचा पराभव?

कणकवली (प्रतिनिधी):- तालुक्यातील असलदे गावात पाच वर्षांपूर्वी झालेली सोसायटीची निवडणूक अद्यापही स्मरणात असताना यावेळी मात्र सोसायटीची बिनविरोध निवडणूक झाली असून राजकीय पक्षांचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया गावातील ग्रामस्थांनी आमच्या … Read More

समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी:- समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने नुकताच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर, अनसुरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे संपन्न झाला. समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई ही सामाजिक … Read More

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांची व विधवांची नोंदणी होणार

वारस नोंदणीसाठी विधवा तसेच पालक गमावलेल्या मुलांची गावनिहाय यादी द्यावी ! – निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांबाबत तसेच विधवांचे वारस नोंदणीसाठी गाव निहाय, … Read More

error: Content is protected !!