कणकवली स्टेट बँकेमध्ये ग्राहकांच्या सेवेत सुधारणा करण्याची मागणी

ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने स्टेट बँक शाखा अधिकाऱ्यांना निवेदन कणकवली:- स्टेट बँकेमध्ये ग्राहकांच्या सेवेत सुधारणा करण्याची मागणी ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने स्टेट बँक शाखा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली … Read More

मराठा आरक्षण उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या तयारीचा आढावा

मुंबई:- येत्या ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणाऱ्या एसईबीसी आरक्षणाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीने आज बैठक घेतली. उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली … Read More

रिफाईनरीच्या विरोधातील आंदोलनाची धार वाढवावी लागेल -भाई चव्हाण

रिफायनरीची गत एन्राँनसारखी होणार! २०३० नंतर ई-वाहने येणार… कणकवली:- रत्नागिरी पेट्रोकेमिकल रिफायनरी होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. मात्र या रिफायनरीची गत समुद्रात वर … Read More

श्रमजीवी संघटनेने केलं आदिवासी विकास विभागाचे “तेरावे”

ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिकमधील प्रत्येक तहसील कार्यालय, आदिवासी विकास प्रकल्पासमोर श्रमजीवीचे अभिनव आंदोलन सुरू खावटी योजनेचा कागदी खेळ थांबवून प्रत्येक आदिवासीला योजनेचा तातडीने लाभ देण्याची मागणी पालघर:- श्रमजीवी संघटनेने … Read More

वाहनधारकांनो नवीन नियम समजून घ्या!

१ ऑक्टोबरपासून गाडीचे आरसी बुक आणि ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवण्याची गरज नाही नवीदिल्ली:- १ ऑक्टोबरपासून अनेक नियम बदलणार असून यापुढे गाडीचे आरसी बुक आणि ड्रायव्हींग लायसन्स सोबत ठेवण्याची भासणार नाही; … Read More

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे २१ व्या शतकातील भारताला नवी दिशा मिळणार!

पंतप्रधानांचे एनईपी २०२० अंतर्गत “२१ व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील परिषदेत संबोधन नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनईपी २०२० अंतर्गत “२१ व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील … Read More

PUBG गेमसह ११८ अॅपवर बंदी, केंद्र सरकारच्या निर्णयाने पालकांमध्ये समाधान!

नवीदिल्ली:- PUBG गेम बंद करण्याची मागणी पालक वर्गांकडून मोठ्या प्रमाणात दोन वर्षांपासून होत असताना यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. भारताच्या सुरक्षा आणि सार्वभौमतेला धोका असल्याचं स्पष्ट … Read More

राज्यात ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई:- राज्यात आज १० हजार ९७८ रुग्ण बरे झाले तर १५ हजार ७६५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३२ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख … Read More

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये बंधित निधी प्राप्त मुंबई:- ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या … Read More

राज्यभरात विजेच्या मागणीत सुमारे २००० मेगावॉटने वाढ

मुंबई:- गणेशोत्सवात विजेची मागणी १४००० ते १६००० मेगावॉट दरम्यान होती, आता राज्यभरात पावसाचा वेग कमी झाला आणि अनलॉक- ४ मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे विजेच्या … Read More

error: Content is protected !!