श्रमजीवी संघटनेने केलं आदिवासी विकास विभागाचे “तेरावे”
ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिकमधील प्रत्येक तहसील कार्यालय, आदिवासी विकास प्रकल्पासमोर श्रमजीवीचे अभिनव आंदोलन सुरू खावटी योजनेचा कागदी खेळ थांबवून प्रत्येक आदिवासीला योजनेचा तातडीने लाभ देण्याची मागणी पालघर:- श्रमजीवी संघटनेने … Read More











