सूचना

कोकणातील शेती विकासासाठी शासनाने `ह्या’ गोष्टी करायलाच हव्यात!

भूमी अभिलेख विभागाने नव्याने जमिनी मोजाव्यात- ग्रामपंचायत स्तरावर शेती-अवजारे भाड्याने द्यावीत! कोरोना महामारीच्या उच्छादनामुळे कोकणातील शेती-वाढीचा सद्या ऐरणीवर आला आहे. मुंबई-पुणे परिसरातील १०-२० हजार रुपयांच्या नोकरीच्या समाधानासाठी रेल्वेचा जीवघेणा प्रवास … Read More

अज्ञानाच्या अंधाराचा नाश करणारा सद्गुरु त्रिविक्रम अनिरुद्ध आमच्यासाठी सदैव उगवता देवच!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दहावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् सदैव मी तुमचा उगवता देव। नाही मावळणार, सौम्य करीन दैव।। आपल्या देशात, सूर्य उगवत असताना त्याला वंदन करून अर्ध्य … Read More

महानगरपालिकेचे `योद्धे’ कोरोना विषाणूचा पराभव करून सुखरूप घरी परतले!

मुंबई ( मोहन सावंत यांजकडून):- दादर पूर्व येथील दादासाहेब फाळके रोडवरील शिवनेरी बिल्डिंग समोर गौतम नगर परिसरात मुंबई महानगरपालिका कर्मचारी वसाहत आहे. येथे राहाणारे बधुं भगिनी महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात काम … Read More

बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई:- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांच्या अहिंसा, शांती, करुणा व मानवतेची सेवा या शाश्वत शिकवणीने भारतीय सामाजिक – सांस्कृतिक जीवन समृद्ध केले … Read More

महाराष्ट्रात कोरोनाचे ३०९४ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १६ हजार ७५८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई:- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. आज १२३३ नवीन … Read More

संपादकीय- जनतेने करायचं काय?

गोंधळ, दिशाहीन आणि स्वैराचार… जनतेने करायचं काय? कोरोना विषाणूच्या महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले असताना प्रत्येक देशाच्या आरोग्य क्षमतेची कसोटी लागत आहे. वैद्यकीय क्षेत्रात जरी आधुनिक तंत्रज्ञान आले असले तरी … Read More

जगदंबेच्या नियमास बाधा न आणता श्रद्धावानाला दुःखातून बाहेर काढून अगाध मार्ग दाखविणारा `तो’ एकच!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक नववा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् न येऊ देता जगदंबेच्या नियमास बाध। दु:खातून काढूनी बाहेर, मार्ग दावीन अगाध॥ आदिमातेने परमात्म्याकडून हे ब्रह्मांड निर्माण करविले ते … Read More

शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत

कॉस्मोपॉलिटन को. ऑप. सो. असो आणि `द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिक’चा विधायक उपक्रम मुंबई:- कोरोना विषाणू महामारीच्या पाश्वभूमीवर मुंबईत नागरिकांना ताजा भाजीपाला मिळणे दुरापास्त झाले आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन … Read More

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत राज्यातील १०० टक्के लोकसंख्येचा समावेश

महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जनतेला आरोग्यदायी भेट! कोरोना रुग्णांकडून अवाजवी दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप मुंबई:- महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला … Read More

राज्यात कोरोना बाधित १८७९ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज १००८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण ११ हजार ५०६ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई:- राज्यात आज १०६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ … Read More

error: Content is protected !!