देशात आमदारही सुरक्षित नाहीत! इतके भीतीचे वातावरण देशात ह्यापूर्वी कधीच नव्हते!
मित्रहो, निर्भय अन् मुक्त वातावरण देशात आता कुठेच राहिलेले नाही! कुणीच सुरक्षित नाही! कुणीच म्हणजे लोकप्रतिनिधीही सुरक्षित राहिलेले नाहीत! तर सामान्य जनतेचे काय? गेल्या आठ दिवसात बिहार अन् झारखंडमधील सुमारे … Read More











