अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रमात कार्यक्रम संपन्न
नागरिकांना सुदृढ जीवन जगण्याचा विचार गोपुरी आश्रमाने द्यायला हवा! -विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री कणकवली (प्रतिनिधी):- “नागरिकांना स्वयंपूर्ण आणि सुदृढ जगण्याचा विचार देण्यासाठी कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी ७३ वर्षापूर्वी गोपुरी … Read More











