बस्स झालं कोरोनाचं नाटक; सामन्यासाठी लोकल सुरु करा!!

राजकीय पक्षांचे कार्यक्रम जोरदारपणे सुरु आहेत, त्यांना कोरोना महामारीची अजिबात भीती नाही. गेल्या मार्च महिन्यापासून आजपर्यंत सर्व रोजगार बुडाले, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आता आत्महत्या करून जीव देण्याशिवाय सामान्य जनतेसमोर … Read More

संघर्षमय राजकीय जीवनाचा विजय!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायणराव राणे मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले. नारायण राणे यांच्या संघर्षमय राजकीय वाटचालीतूनच हे महाराष्ट्राला, कोकणाला, सिंधुदुर्गाला मंत्रीपद मिळाले आहे, त्यामुळे … Read More

४९ वर्षांपूर्वी… देव तारी त्याला कोण मारी?

८ जुलै १९७२ हा दिवस आमच्यासाठी काळा दिवस! कारण ह्याच दिवशी आम्ही राहत असलेली `शिंदेवाडी इमारत क्र. १’ (दादर मेन रोड हे जुने नाव आणि दादासाहेब फाळके रोड नवीन नाव.)  … Read More

अ‍ॅड. अनिल परब- अभ्यासू, चिकित्सक, कायद्याची जाण असणारा लढवय्या नेता!

परिवहन व संसदीय कार्यमंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अ‍ॅड. अनिल परब यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेचा सन २०१५-१६ साठीचा महाराष्ट्र विधानपरिषद ‘उत्कृष्ट संसदपटू’ … Read More

सिंधुदुर्गात कोरोनाने होणारे मृत्यू रोखणार कसे? शासन जागे कधी होणार?

सिंधुदुर्गात कोरोनाने 1 हजार 46 जणांचा मृत्यू, तर चिंताजनक 50 रुग्ण! दररोज जिल्हा माहिती कार्यालयातून आकडेवारी आली की प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होते आणि आम्हाला समजते कोरोना महामारीची सिंधुदुर्गात नेमकी स्थिती काय? … Read More

शिक्षणप्रसारक : राजर्षी शाहू छत्रपती महाराज

  लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.   इंग्रज सरकारच्या शिक्षणाच्या झिरपण्याच्या सिद्धांताला विरोध करतानाच शिक्षणाचे … Read More

संपादकीय- काय म्हणावे सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेला? अन्यथा मृत्यूंची जबाबदारीही स्वीकारावी लागेल!

सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा राज्यकर्त्यांनी गंभीरतेने समजून घेणे गरजेचे आहे. कारण राज्यकर्त्यांनी आजपर्यंत आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी ज्या काही अत्यावश्यक सुधारणा करायच्या होत्या त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानलेली आहे; असे खेदाने … Read More

वीस वर्षांनी आई पुत्रांची झाली भेट!

विमनस्क अवस्थेत फिरणारी अनेक माणसं आपण रोज बघतो. आपल्यापैकी अनेकजण त्यांना खायलाही देतात; परंतु ती कुठली असतात? आपल्याकडे कशी आली? हा विचार आपण करतो का? अशीच एक मनोरूग्ण मध्यमवयीन स्त्री … Read More

रयतेचा पहिला स्वराज्यदिन – ६ जून राज्याभिषेक दिन

  लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.   “वा रे खुदा, अब तू भी शिवा को … Read More

संघर्ष यात्री : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब

    लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.   आम्ही कॉलेजला शिकायला असताना विविध विषयांचा अभ्यास … Read More

error: Content is protected !!