राज्यात ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई:- राज्यात आज १० हजार ९७८ रुग्ण बरे झाले तर १५ हजार ७६५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३२ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख … Read More
मुंबई:- राज्यात आज १० हजार ९७८ रुग्ण बरे झाले तर १५ हजार ७६५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३२ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख … Read More
राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये बंधित निधी प्राप्त मुंबई:- ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या … Read More
मुंबई:- गणेशोत्सवात विजेची मागणी १४००० ते १६००० मेगावॉट दरम्यान होती, आता राज्यभरात पावसाचा वेग कमी झाला आणि अनलॉक- ४ मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे विजेच्या … Read More
मुंबई:- मार्च महिन्यापासून सुरु असणारे लॉकडाऊन संपले आणि अनलॉक सुरु झाले होते. आज महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन शिथीलकरणाच्या पुढच्या टप्प्यासाठी नवे नियम घोषित केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात … Read More
नवी दिल्ली:- भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झालं. प्रकृती अस्वस्थामुळे काही दिवसांपासून त्यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रणव मुखर्जी ८४ वर्षाचे … Read More
५ लाख ६२ हजार ४०१ रुग्णांची कोरोनावर मात, मृत्यूदर ३.१३ टक्के १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर उपचार सुरू, आज १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान आणि २९६ मृत्यू, ४० … Read More
खोपोली परिसरातील `रमाधाम’ वृद्धाश्रमाच्या पुनर्विकसित केलेल्या सुसज्ज वास्तूचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण अलिबाग:- ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी ३० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या … Read More
आज आपल्या घरी श्री गणेशाचे आगमन झालेले आहे. ह्या श्री गणेशाला आम्ही अनेक नामांनी संबोधतो. साक्षात परमशिवाने `गणपती’, पार्वतीने `ब्रह्मणस्पती’ व कार्तिकेयाने `हेरंब’ असे नामकरण केले तरीही शिवगणांनी मात्र प्रेमाने, … Read More
मुंबई:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी गणेशोत्सव अत्यंत काळजीपूर्वक व साधेपणाने साजरा करायचा आहे. त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक ६२ व परिसरातील तमाम … Read More
राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१. १४ टक्के – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे … Read More