‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर अवघ्या चार तासात १३ हजार नोकरी इच्छुकांची तर १४७ उद्योगांचीही नोंदणी

मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेल्या “महाजॉब्स” या संकेतस्थळावर अवघ्या चार तासातच सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी केली. राज्यातील … Read More

१ लाख ५९ हजार १३३ कोरोना बाधित रुग्ण, ६७ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात कोरोना रुग्णांचा उच्चांक; ५३१८ नवे बाधित, १६७ मृत्यू ८४ हजार २४५ जणांना सोडले घरी; राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५३ टक्क्यांवर ८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १७.७४ टक्के … Read More

सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे १२ ऑगस्टपर्यंत धावणार नाही…

मुंबई:- लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशा स्थितीतच रेल्वेकडून १२ ऑगस्टपर्यंत अत्यावश्यक लोकल सेवा व स्पेशल ट्रेन व्यतिरिक्त रेल्वेची प्रवासी सेवा सुरु होणार … Read More

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कुणकेश्वर, तारकर्लीसह ८ सागरी किनाऱ्यांवर बीच शॅक्स (चौपाटी कुटी)

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील आजचे निर्णय परवानगीसाठी अर्ज करा! मुंबई:- राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या कुट्या तात्पुरत्या … Read More

महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्ण १ लाख ४७ हजार ७४१; आज ४ हजार ८४१ नवे रुग्ण

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या विक्रमी; आज ३६६१ जणांना घरी सोडले मुंबई:- राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी … Read More

संजय कुमार यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर नियुक्ती

मुंबई:- संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील. सध्या संजय … Read More

अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

मुंबई:-सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात ६०३ क्रमांकाचे दालन व … Read More

सावधान- लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ५०० गुन्हे दाखल; २६२ लोकांना अटक

मुंबई:- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५०० विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २६२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस … Read More

महाराष्ट्रात ५ लाख ९१ हजार व्यक्ती ‘क्वारंटाईन’

१ लाख ३५ हजार गुन्हे दाखल; ८ कोटी ८७ लाखांचा दंड मुंबई:- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. … Read More

वैद्यकीय परीक्षांचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार

मुंबई:- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा … Read More

error: Content is protected !!