सूचना

कोविआच्या कार्यकर्त्या भारती शिवगण यांचे निधन

कणकवली:- मुंबईत वास्तवास असलेल्या कोकण विकास आघाडीच्या कार्यकर्या सौ. भारती विजय शिवगण, वय ४८ यांचे आज दुपारी ह्रदयविकाराच्या झटक्याने रहात्या घरी निधन झाले. कोरोनाच्या कालखंडात त्यांनी माटुंगा येथील त्यांच्या पोळी-भाजी … Read More

राज्य कामगार विमा योजना, मुंबई येथील कार्यालयातील निवृत्त सहकाऱ्यांचे अनोखे स्नेहसंमेलमन…

जुन्या मैत्रीचं नातं फुलविणारं आणि चिरंतर स्मरणात राहणारं स्नेहसंमेलमन संपन्न! राज्य कामगार विमा योजना, मुंबई येथील कार्यालयातील आम्ही निवृत्त सहकारी; आमचा एक ग्रुप आहे, वरचेवर भेटणारा! भेटण्यासाठी आम्हाला काहीही निमित्त … Read More

काॅस्मोपोलीटन सोसा. असोसिएशनच्या आवारात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

मुंबई:- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जनसेवेचे व्रत म्हणून सोमवार दि २७ जुलै २०२० रोजी काॅस्मोपोलीटन को. ऑप. हौ. सोसा. असोसिएशन व स्थानिक नगरसेवक माननीय श्री. राजू पेडणेकर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीसाईबाबा … Read More

मानवाचे जीवन सर्वांगिण सुंदर करणारी स्वयंभगवान त्रिविक्रमाची १८ वचने!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् स्वयंभगवान त्रिविक्रमाची १८ वचने जीवनात उतरल्यास खऱ्याअर्थाने मानवाचे जीवन सर्वांगिण सुंदर होईल. म्हणूनच स्वयंभगवान त्रिविक्रमाची १८ वचनांचे स्मरण, पठण, चिंतन करताना त्या वचनांचा आपणास शक्य … Read More

एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।।

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने –लेखांक अठरावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् जेथे भक्ती पूर्ण श्रद्धा व प्रेम। तेथे तेथे कर्ता मी त्रिविक्रम॥ त्रिविक्रमांचे शेवटचे आणि अद्भूत असे वचन! जेव्हा आमच्या … Read More

सेवाग्राम आश्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

बापूकुटीत केली प्रार्थना; गीताई मंदिर, एम गिरी, मगन संग्रहालय व पवनारला भेट वर्धा:- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सेवाग्राम येथे बापू कुटी, बा कुटी, आणि चरखा विभागाला भेट देऊन … Read More

राज्यात १ लाख ४८ हजार ६०१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यभरात एकाच दिवसात कोरोनाचे ६ हजार रुग्ण बरे होऊन घरी कोरोना उपचाराची सज्जता : १६७७ त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे कार्यरत मुंबई:- राज्यात आज ६०४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले … Read More

गावातील-वाडीतील तथाकथित पुढाऱ्यांच्या तोंडी नियमांना लगाम लावण्याची गरज!

मार्च ते जुलै २०२० हा कालावधी शासनकर्त्यांसाठी अग्निदिव्याचा असा आहे. कारण आजपर्यंत सुस्तावलेल्या व आपल्या चौकटीत काम करणाऱ्या प्रशासनाला निर्णय घेता आले नाहीत आणि सगळा गोंधळ निर्माण झाला अनेक निर्णय … Read More

औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई वाढविणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई:-कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर व टोसीलीझुमॅब या औषधाचा पुरवठा मर्यादित असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या औषधांचा काळाबाजार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अन्न व औषध प्रशासनामार्फत संपुर्ण … Read More

राज्यात गेल्या १० वर्षातील विक्रमी कापूस खरेदी

मुंबई:- राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असूनदेखील पणन विभागाने विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. आज या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री … Read More

error: Content is protected !!