अनिवासी भारतीय युवकांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले
भारताच्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचे राज्यपालांचे अनिवासी भारतीय युवकांना आवाहन मुंबई:- सन २०२० पर्यंत भारत जगातील सर्वात युवा देश म्हणून उदयास येत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने विज्ञान, तंत्रज्ञान यांसह माहिती … Read More











