अकरावीची सीईटी २१ ऑगस्टला होणार!

मुंबई:- दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीला विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी द्यावी लागणारी प्रवेश (CET) परीक्षा आज जाहीर झाली असून २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी सकाळी ११ ते दुपारी १ … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):– आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे:- तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.200 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 31 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 368.1440 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.29 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पाऊस सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 167.35 मि.मी. पाऊस झाला असून … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक २० जुलै २०२१

मंगळवार दिनांक २० जुलै २०२१ राष्ट्रीय मिती आषाढ- २९ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- आषाढ शुक्लपक्ष एकादशी १९ वा. १७ मि. पर्यंत नक्षत्र- अनुराधा २० वा. ३२ मि. पर्यंत योग- … Read More

आजअखेर 41 हजार 838 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 189

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 41 हजार 838 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 189 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात … Read More

मुंबई दुर्घटना मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनासतर्क राहून समन्वयाने काम करण्याचे निर्देश नागरिकांनी सुरक्षितताविषयक आवाहनांचे पालन करावे आपत्कालिन परिस्थितीत तात्काळ यंत्रणांशी संपर्क साधावा – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. 18 :- मुंबईतील चेंबुर … Read More

मुंबईत काळरात्रीने घेतले ३१ जणांचे प्राण! तुफान पावसाचा फटका!!

मुंबई– शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. अचानक पडलेला मुसळधार पावसाने अनेक दुर्दैवी घटना घडल्या असून त्यात ३१ जणांना प्राणास मुकावे लागले. चेंबूर येथील दुर्घटनेतील बचावकार्य संध्याकाळी संपले असून येथे २१ … Read More

धोकादायक घरांतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश – पालकमंत्री आदित्य ठाकरे

मृतांच्या वारसांना शासनामार्फत पाच लाखांची मदत जाहीर; जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या पालकमंत्री यांच्या सूचना मुंबई, दि. 18- मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड … Read More

अनपेक्षितरित्या कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी सतर्क राहावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दरडग्रस्त भाग, मोडकळीस आलेल्या इमारती याकडे लक्ष ठेवा; मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसाठी उपाययोजना करा;मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांसमवेत घेतला आपत्तीचा आढावा मुंबई, दि १८ : हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा … Read More

error: Content is protected !!